1.2 The Crow and the Snake

a. Look at the pictures and write the names of their young ones. c. Identify the type of the story. Answer: Fable (A story in which characters are animals and they act like humans.) d. Who said to whom? Sentence Who said? To whom? “I will soon think of something.” The crow (husband crow) The

1.1 Monsoon Class 6th English

b. Listen and Sing The Sun is shining, oh so hard,The land has dried, it’s so parched.The fields are hungry, rivers thirsty,Oh rain, rain come our way. Rain, rain is on her way,Feathers spread, the peacocks sway.The clouds are dark, hark the lark,Rain, rain she’s on her way. The clouds they gather, dash and thunder,Bolts

समानार्थी शब्द (च, छ, ज, झ, ञ)

च – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ चक्र चाक २ चक्रपाणी विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी ३ चटकन झपाझप, झरझर, त्वरित, चटदिशी, झटपट ४ चट्टा व्रण, डाग, वण ५ चढण चढ, चढाव, चढाई ६ चतुर धूर्त, हुशार, चाणाक्ष ७ चप गप्प, शांत, चूप, चीप, स्तब्ध ८

समानार्थी शब्द (क, ख, ग, घ, ङ)

क – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ कटी कंबर २ कटु कडू, कडवट ३ कठोर निर्दय, कडक, निष्ठूर, करडा ४ कणव दया, माया, कृपा, कीव, करूणा ५ कनक सोने, कांचन, हेम, सुवर्ण ६ कमळ पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी, नीरज ७ कपाळ निढळ, भाल, ललाट, निटील,

ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ – १८१८)

व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन

युरोपीय कंपन्याचे भारतात आगमन

भारत व युरोपीय राष्ट्रे यांच्यातील व्यापार, प्राचीन काली बहुतेक जमिनीवरून व काही प्रमाणात समुद्रमार्गे किनाऱ्यालागत चालत असे. भारतातून युरोपात जाण्याचे व्यापाराचे हमरस्ते ठरलेले होते. या रस्त्यांचे महत्व लक्षात घेऊन व्यापाराची ने आण ताब्यात ठेवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रात स्पर्धा होती. व्यापार मोठा फायदेशीर ठरत असल्याने ग्रीक, रोमन , हिब्रू या लोकांनी भारताबरोबर होणाऱ्या व्यापारातून अगणित संपत्ती मिळवली